कल्याण पूर्व मध्ये आनंदवाडी,मिलिंद नगर गणेश वाडी मधील रहिवाश्यांना रेल्वेची नोटीस
कल्याण : सर्वोच्च न्यायालयाने सरकारी जमीनीवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिल्याने मध्य रेल्वेने अचानक कल्याण येथील रेल्वेच्या जागेवरील राहणाऱ्या नागरीकांना नोटिसा बजावल्या असून रेल्वेने नागरीकांना बजाविलेल्या नोटिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक नितीन निकम यांनी दिला आहे.
कल्याण पूर्व भागातील रेल्वेच्या जागेतील जवळपास हजारो नागरीकांना रेल्वे प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून या जागेत नागरीक गेल्या अनेक वर्षापासून राहत आहेत.
ते महापालिकेला घराचा कर भरतात.
वीज बील आणि पाणी बील पण रीतसर भरत असल्याचे म्हटले आहे.
साठ दिवसाच्या आत त्यांनी त्यांची घरे खाली करण्याची नोटिस न्यायालयाचा हवाला देत रेल्वेकडून बजावण्यात आली आहे.
या नोटिसांच्या विरोधात नागरीक एकत्रित जमून त्यांनी रेल्वे प्रशासनाचा विरोध केला. त्याठिकाणी माजी नगरसेवक निकम आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी धाव घेतली नागरीकांच्या हाती नोटिसा पाहून हे नगरसेवक हवालदिल झाले असून कोरोनातून सामान्य नागरीक आत्ता कुठे सावरत असताना त्यांना घर खाली करण्याची नोटिस बजावल्याने नागरीकांनी जायचे कुठे असा संतप्त सवाल निकम यांनी उपस्थित केला असून
याप्रकरणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडेहा विषय मांडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
कारण खासदारांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे बैठकीची मागणी केली आहे.
दानवे यावर काय निर्णय घेतात याकडे सगळ्य़ाचे लक्ष लागले असले तरी रेल्वेने या नागरीकांचे पुनर्वसन केले पाहिजे.
रेल्वेच्या जागेतील नागरीकांना हटविण्यासंदर्भात यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत बैठक घेतली होती. रेल्वेच्या जागेतील बाधितांना एसआरए योजनेत समाविष्ट करण्याचा धोरणात्मक निर्णय झाल्याचा दाखला माजी नगरसेवक निकम यांनी देत कल्याणमधीलही नागरीकांच्या पुनर्वसनासाठी एसआरए योजना राबवून त्यांचे पुनर्वसन करावे असे म्हटले आहे.
मध्य रेल्वेने विविध ठिकाणी प्रवाशांच्या सोयी सुविधाकरीता प्रकल्प राबवित आहे.
काही ठिकाणी होम प्लॅटफॉर्म विस्तारीत केले जात आहे. कल्याण रेल्वे स्थानकाचे रिमॉडेलिंग करण्यासाठी या जागा खाली करण्यासाठी रेल्वेने नोटिसा पाठविल्या आहेत. रेल्वेच्या विकास कामाला विरोध नसून त्यांनी आधी पूनर्वसन करावे .
त्यानंतरच प्रकल्प राबवावा अशी नागरीकांची भूमिका आहे.
अशी अचानक नोटिसा दिल्यानंतर नागरिक जाणार कुठे त्यांच्याकडे राहायची दुसरी व्यवस्था नाही.
कोरोनामुळे बऱ्याच जणांच्या नोकऱ्या नाही,पगार कमी मग ते खाणार काय आणि राहणार कुठे पहिला त्यांची राहण्याची व्यवस्था पर्यायी जागा देवून करावी .
नंतरच काय तो प्रकल्प राबवावा.
Видео कल्याण पूर्व मध्ये आनंदवाडी,मिलिंद नगर गणेश वाडी मधील रहिवाश्यांना रेल्वेची नोटीस канала जन संघर्ष
कल्याण पूर्व भागातील रेल्वेच्या जागेतील जवळपास हजारो नागरीकांना रेल्वे प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून या जागेत नागरीक गेल्या अनेक वर्षापासून राहत आहेत.
ते महापालिकेला घराचा कर भरतात.
वीज बील आणि पाणी बील पण रीतसर भरत असल्याचे म्हटले आहे.
साठ दिवसाच्या आत त्यांनी त्यांची घरे खाली करण्याची नोटिस न्यायालयाचा हवाला देत रेल्वेकडून बजावण्यात आली आहे.
या नोटिसांच्या विरोधात नागरीक एकत्रित जमून त्यांनी रेल्वे प्रशासनाचा विरोध केला. त्याठिकाणी माजी नगरसेवक निकम आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी धाव घेतली नागरीकांच्या हाती नोटिसा पाहून हे नगरसेवक हवालदिल झाले असून कोरोनातून सामान्य नागरीक आत्ता कुठे सावरत असताना त्यांना घर खाली करण्याची नोटिस बजावल्याने नागरीकांनी जायचे कुठे असा संतप्त सवाल निकम यांनी उपस्थित केला असून
याप्रकरणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडेहा विषय मांडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
कारण खासदारांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे बैठकीची मागणी केली आहे.
दानवे यावर काय निर्णय घेतात याकडे सगळ्य़ाचे लक्ष लागले असले तरी रेल्वेने या नागरीकांचे पुनर्वसन केले पाहिजे.
रेल्वेच्या जागेतील नागरीकांना हटविण्यासंदर्भात यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत बैठक घेतली होती. रेल्वेच्या जागेतील बाधितांना एसआरए योजनेत समाविष्ट करण्याचा धोरणात्मक निर्णय झाल्याचा दाखला माजी नगरसेवक निकम यांनी देत कल्याणमधीलही नागरीकांच्या पुनर्वसनासाठी एसआरए योजना राबवून त्यांचे पुनर्वसन करावे असे म्हटले आहे.
मध्य रेल्वेने विविध ठिकाणी प्रवाशांच्या सोयी सुविधाकरीता प्रकल्प राबवित आहे.
काही ठिकाणी होम प्लॅटफॉर्म विस्तारीत केले जात आहे. कल्याण रेल्वे स्थानकाचे रिमॉडेलिंग करण्यासाठी या जागा खाली करण्यासाठी रेल्वेने नोटिसा पाठविल्या आहेत. रेल्वेच्या विकास कामाला विरोध नसून त्यांनी आधी पूनर्वसन करावे .
त्यानंतरच प्रकल्प राबवावा अशी नागरीकांची भूमिका आहे.
अशी अचानक नोटिसा दिल्यानंतर नागरिक जाणार कुठे त्यांच्याकडे राहायची दुसरी व्यवस्था नाही.
कोरोनामुळे बऱ्याच जणांच्या नोकऱ्या नाही,पगार कमी मग ते खाणार काय आणि राहणार कुठे पहिला त्यांची राहण्याची व्यवस्था पर्यायी जागा देवून करावी .
नंतरच काय तो प्रकल्प राबवावा.
Видео कल्याण पूर्व मध्ये आनंदवाडी,मिलिंद नगर गणेश वाडी मधील रहिवाश्यांना रेल्वेची नोटीस канала जन संघर्ष
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
कल्याण तिसाई माता यात्रेला सुरुवातठाणे जिल्ह्यातील शाळा ५ वी ते १२ पर्यंत ४ ऑक्टोंबर पासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशगोरेगाव आरे कॉलनीत बिबट्याचा मुलावर जीवघेणा हल्लासर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका परमवीर सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्गआघाडीत आलेच पाहिजे असे काही नाही शिवसेनेचे आव्हाडांना प्रत्युत्तरशिवसैनिकांनी आक्रमक होण्याऐवजी मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालीसा पठण करावा : राणामुंबई गोवा क्रूझ मध्ये ड्रग्स पार्टीरेल्वेची भिंत कोसळून २ मजुरांचा मृत्यूओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणारकळंबच्या चिंतामणी मंदिरात अवतरली गंगाविधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी तात्पुरती व्यवस्थापरदेशी प्रवाशांना दिलासा; भारतात क्वारंटाईनपासून सूट अमेरिका व इतर ९९ देशातील नागरिकांना सूट मिळणारपवारांच्या नावाने भौ करून रोज भोंगा वाजतो , मनसेचा राऊतावर पलटवारप्रीतीश देशमुख यांनी बनविला राजवाडा कोट्यवधीची संपत्तीदादरा नगर हवेलीच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर मातोश्रीवरराज ठाकरेंनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेटराज्यातील कोरोनाचे निर्बंध हटविणारविशाखपट्टणम एक्स्प्रेस मधील ८ किलो गांजा जप्तअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात केले हजरशिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा हालचालींना वेग