आमदार कसा असावा| भास्कर पेरे पाटील यांचे लेटेस्ट भाषण
#bhaskarraoperepatil #adarsh #motivation
केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून आज लातूर जिल्ह्यातील औसा येथे ‘शेत तिथे रस्ता’ व मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत विविध कामांचे लोकार्पण केले आणि शेतकरी मेळाव्याला संबोधित केले.
केंद्रीय मंत्री मा. भगवंत खुबाजी, संभाजी पाटील निलंगेकर, रमेशअप्पा कराड, खा. सुधाकर श्रृंगारे, पाशा पटेलजी, शिवाजी पाटील कव्हेकर, विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव आणि इतरही नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आज या दौर्यात 7 कि.मी.चे अंतर 3 कि.मी.ने कमी करणारे रस्ते पाहिले.
जेथे मोटरसायकल जात नव्हती, तेथे आमची गाडी जाताना पाहिली.
अवघ्या दीड वर्षांत 1000 कि.मी.चे शेतरस्ते तयार करण्याचे काम अभिमन्यू पवार यांनी केले आहे, त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
त्यांनी 1000 गोठे तयार केले, सिंचन विहिरी पाहिल्या,सौर पंप सुद्धा पाहिले.
शेतकर्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे, यासाठी फळबागांची योजना आणून केशर आंब्याची लागवड केली.
शेतकर्यांच्या चेहर्यावरील आनंद आज मी अनुभवला.विरोधी पक्षातही आमदाराने ठरविले तर किती कामं होऊ शकतात, याचा हा आदर्श!
महाराष्ट्रात मनरेगाचा खर्च 300 ते 400 कोटी रुपयांच्या आत होता. राज्यात 2014 मध्ये आपले सरकार आल्यावर 11 योजना प्रारंभ केल्या आणि हा खर्च 2000 ते 2500 कोटी रुपये प्रतिवर्षावर नेला. त्यातून महाराष्ट्रात मोठी कामे झाली. आज मात्र शेतकर्यांप्रती सरकारचा भाव उदासिन आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुंबईपलिकडे महाराष्ट्र ठावूक नसेल तर विदर्भ आणि मराठवाड्याची अवस्था काय असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.
आज पीकविमा मिळत नाही. महाविकास आघाडी सरकारने 8000 कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले.
मागेल त्याला शेततळे योजनेत लाखावर शेततळी महाराष्ट्रात तयार झाली.
या सरकारने यासह जलयुक्त शिवार, जलसंधारण, सौरउर्जा अशा सार्याच योजना बंद केल्या.
दूध, कांदा, तूर, सोयाबीन अशा अनेक पिकांना आमच्या काळात बोनस/अनुदान दिले. आज काहीच मिळत नाही.
#AbhimanyuPawar #Latur #Maharashtra #devendrafadnavis #farmer #rural #agriculture
Видео आमदार कसा असावा| भास्कर पेरे पाटील यांचे लेटेस्ट भाषण канала आदर्श गाव पाटोदा- Viral Media
केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून आज लातूर जिल्ह्यातील औसा येथे ‘शेत तिथे रस्ता’ व मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत विविध कामांचे लोकार्पण केले आणि शेतकरी मेळाव्याला संबोधित केले.
केंद्रीय मंत्री मा. भगवंत खुबाजी, संभाजी पाटील निलंगेकर, रमेशअप्पा कराड, खा. सुधाकर श्रृंगारे, पाशा पटेलजी, शिवाजी पाटील कव्हेकर, विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव आणि इतरही नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आज या दौर्यात 7 कि.मी.चे अंतर 3 कि.मी.ने कमी करणारे रस्ते पाहिले.
जेथे मोटरसायकल जात नव्हती, तेथे आमची गाडी जाताना पाहिली.
अवघ्या दीड वर्षांत 1000 कि.मी.चे शेतरस्ते तयार करण्याचे काम अभिमन्यू पवार यांनी केले आहे, त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
त्यांनी 1000 गोठे तयार केले, सिंचन विहिरी पाहिल्या,सौर पंप सुद्धा पाहिले.
शेतकर्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे, यासाठी फळबागांची योजना आणून केशर आंब्याची लागवड केली.
शेतकर्यांच्या चेहर्यावरील आनंद आज मी अनुभवला.विरोधी पक्षातही आमदाराने ठरविले तर किती कामं होऊ शकतात, याचा हा आदर्श!
महाराष्ट्रात मनरेगाचा खर्च 300 ते 400 कोटी रुपयांच्या आत होता. राज्यात 2014 मध्ये आपले सरकार आल्यावर 11 योजना प्रारंभ केल्या आणि हा खर्च 2000 ते 2500 कोटी रुपये प्रतिवर्षावर नेला. त्यातून महाराष्ट्रात मोठी कामे झाली. आज मात्र शेतकर्यांप्रती सरकारचा भाव उदासिन आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुंबईपलिकडे महाराष्ट्र ठावूक नसेल तर विदर्भ आणि मराठवाड्याची अवस्था काय असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.
आज पीकविमा मिळत नाही. महाविकास आघाडी सरकारने 8000 कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले.
मागेल त्याला शेततळे योजनेत लाखावर शेततळी महाराष्ट्रात तयार झाली.
या सरकारने यासह जलयुक्त शिवार, जलसंधारण, सौरउर्जा अशा सार्याच योजना बंद केल्या.
दूध, कांदा, तूर, सोयाबीन अशा अनेक पिकांना आमच्या काळात बोनस/अनुदान दिले. आज काहीच मिळत नाही.
#AbhimanyuPawar #Latur #Maharashtra #devendrafadnavis #farmer #rural #agriculture
Видео आमदार कसा असावा| भास्कर पेरे पाटील यांचे लेटेस्ट भाषण канала आदर्श गाव पाटोदा- Viral Media
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
चंदनाचे झाडाची चोरी कशी रोखायची | विलास अण्णा दहिभातेजिल्हा परिषद शाळा पाटोदा विद्यार्थ्यांनी घेतली भास्कर पेरे पाटील यांची मुलाखतगावातले लोक हलकट आहे हे तुला निवडणुकीमध्ये उभारायच्या पहिले कळलं नाही का | सरपंच भास्करराव पेरे10 मिनिटात महाराजांनी सांगितला संपूर्ण भारताचा 2000 वर्षपूर्वीचा इतिहास | हभप.इंद्रजीत महाराज रसाळगांधी जयंती निमित्त पाटोदा येथे प्लास्टिक खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. Bhaskarrao Pere Patilमराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थक आदर्श गाव पाटोदा येथे कॅण्डल मार्चह.भ.प रामभाऊ राउत महाराज | लेटेस्ट किर्तन २०२२ही गोष्ट नीट ऐका कोणता बोध भेटला तुम्हाला कमेंटमध्ये सांग | Bhaskar Pere Patil Latest Speechहलगी डान्स करमाळा #adarsh_gaon_patoda #bhaskar_perepatil_sarpanch #हलगीकाय सांगू राणी तुला माझं गाव सुटनाभगवंताची भक्ती का आणि कधी करावी|गणपती बाप्पा विसर्जन स्पेशल व्हिडिओ | ढोक महाराज लेटेस्ट किर्तन | dhok maharaj latest kirtanतुम्ही नको त्या लोकांना मतदान करता| भास्करराव पेरे पाटिल लेटेस्ट भाषण2023रात्रभर भजन करतो आणि सकाळी उठून मतदानाच्या हजार रुपये घेतो | भास्कर पेरे पाटील | Pere Patil Speechआदर्श सरपंच भास्करराव पेरे- पाटील यांचे बीड येथे संपूर्ण भाषण जानेवारी 2023डोख महाराज लेटेस्ट किर्तन | dhok maharaj latest kirtanनिधीसाठी राज्यसभा खासदाराकडे जा | Bhaskarrao Pere Patil Speechमहाराजांच्या काळात त्यांची तलवार 35 किलो ची असायची आताचे मुलं 35 किलो पण भरेना | पेरे पाटील पाटोदाजिल्हा परिषद शाळा बंद करायचा सरकारचा डाव 2023|#भास्करपेरेपाटील #आदर्शगावपाटोदाशिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवव्याख्याते प्रदीपदादा सोळुंके यांचे भाषण 2022